एक्स्प्लोर
Coronavirus | केंद्र सरकारकडून मुंबई आणि महाराष्ट्राला सापत्न वागणूक : यशोमती ठाकूर
केंद्र सरकार मुंबई आणि महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिली जातेय, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी केलाय. कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत झालेला असताना केंद्र सरकारकडून सातत्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. गेल्या आठवड्यातच केंद्रानं जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजमध्येही राज्याला जाणीवपूर्वक डावलल्यांचंही ठाकूरांनी म्हटलंय. शिवाय ,कोरोनाच्या संकटातून आर्थिक राजधानी मुंबई लवकर सावरावी यासाठी केंद्रानं तातडीने विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची मागणीही ठाकूर यांनी केलीय.
महाराष्ट्र
Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरात प्रकरणात आता अधिकारी 'जात्यात'?
Mohit Kamboj Aditya Thackerayमोहित कंबोज यांच्या लेकीच्या वाढदिवसाला राज ठाकरेंसह आदित्य ठाकरेही हजर
Prashant Padole Accident : गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळेंच्या वाहनाचा अपघात, पडोळे किरकोळ जखमी
Satara ZP Rada : सातारा झेडपी राडा प्रकरण भोवलं, चौकशी होईपर्यंत SP Tushar Doshi सक्तीच्या रजेवर
Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
महाराष्ट्र
पुणे

















