एक्स्प्लोर
ठाण्यातील पासपोर्ट सेवा केंद्रावर गोंधळ, कोणतीही सूचना फलक नाही, 15 तारखेपर्यंत कार्यालय बंद
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या शक्यतेमुळे ठाण्यातील पासपोर्ट सेवा केंद्र १५ जूनपर्यंत बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेकांची गैरसोय होत असल्याचं बघायला मिळत आहे. पुणे, कल्याण, डोंबिवलीवरुन नागरिक आले आहे. अनेकांना आजसाठी अपाॅइन्टमेंट देण्यात आली होती. मात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता ठाण्यातील पासपोर्ट केंद्र बंद करण्यात आले आहे. अनेकांना पासपोर्ट रिनिव्हू करायचे आहे तर कोणाला शिक्षणासाठी आणि परदेशात नोकरी करण्यासाठी जायचं आहे.
महाराष्ट्र
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
Ratnagiri Lote MIDC : इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही
आणखी पाहा























