एक्स्प्लोर
Meghalaya Governor :मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान मोदींवर पुन्हा एकदा ताशेरे ओढलेत
मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान मोदींवर पुन्हा एकदा ताशेरे ओढले आहेत. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींशी बोलायला गेलो असताना त्यांच्याशी भांडण झालं होतं. आणि ते फार घमेंड असल्यासारखे बोलत होते असा घणाघाती आरोप सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान मोदींवर केलाय. मोदी सरकारनं कृषी कायदे मागे घेतल्यानंतर सत्यपाल मलिक यांनी सरकारचे गोडवे गायले होते मात्र पुन्हा एकदा त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून मोदींना लक्ष्य केलंय.
महाराष्ट्र
Shambhuraj Desai Phone Call : कलेक्टरांना आलेला फोन शंभूराजेंनी उचलला, एका झटक्यात काम मार्गी
Pawar-Padalkar Controversy | पडळकरांचे आरोप फेटाळले, म्हणाले 'मला अडकवण्याचा प्रयत्न, SIT करा!'
VP Candidate | INDIA आघाडीची रणनीती, NDA च्या नावानंतरच उमेदवार.
Uddhav Thackeray INDIA Alliance Seating | बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन, 'माफ करा' म्हणत टीका
Sharnu Hande Solapur : रोहित पवार म्हणाले, तुम्ही बघून घ्या याला..हांडेंचा सर्वात गंभीर आरोप
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
व्यापार-उद्योग
पालघर
क्राईम
Advertisement
Advertisement

















