एक्स्प्लोर
Meghalaya Governor :मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान मोदींवर पुन्हा एकदा ताशेरे ओढलेत
मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान मोदींवर पुन्हा एकदा ताशेरे ओढले आहेत. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींशी बोलायला गेलो असताना त्यांच्याशी भांडण झालं होतं. आणि ते फार घमेंड असल्यासारखे बोलत होते असा घणाघाती आरोप सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान मोदींवर केलाय. मोदी सरकारनं कृषी कायदे मागे घेतल्यानंतर सत्यपाल मलिक यांनी सरकारचे गोडवे गायले होते मात्र पुन्हा एकदा त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून मोदींना लक्ष्य केलंय.
महाराष्ट्र
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
आणखी पाहा




















