एक्स्प्लोर
Marathwada Lumpy Virus : मराठवाड्यातील चार जिल्ह्यात लम्पीचं थैमान,3 हजार 672 जनावरांचा मृत्यू
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांमध्ये लम्पीने पुन्हा डोकं वर काढलंय. औरंगाबाद, बीड, परभणीसह जालना जिल्ह्यांत आतापर्यंत तीन हजार ६७२ जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू झालाय. तर या चार जिल्ह्यांतील एक हजार 499 गावांतील 52 हजार 531 जनावरांना लम्पीची लागण झालीय. दरम्यान, सर्व जनावरांचं लसीकरण पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत असला तरी, जनावरांभोवती लम्पीचा विळखा सैल होताना दिसत नाहीय.
महाराष्ट्र
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















