एक्स्प्लोर
Advertisement
Majha Vishesh | राज्य सरकारचा सीबीआयवर भरवसा नाही काय?
महाराष्ट्रात जर इतर केंद्रीय संस्थांना अर्थात सीबीआयला तपास करायचा असेल तर आता महाराष्ट्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. राज्याच्या गृह विभागाने केंद्राशी असलेला परवानगी आदेश काढून घेतला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला. त्यानंतर टीआरपी घोटाळ्याचा तपासही सीबीआयकडे जाण्याच्या शक्यतेमुळे महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सीबीआय विरुद्ध राज्य सरकार असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 12 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Phaltan : सोळशीच्या कार्यक्रमात अजित पवारांनी फोनवरून केली उमेगवारीची घोषणा
Government Employees :सेवानिवृत्ती उपदान 14 लाखांवरून 20 लाख करणार?
Narhari Zirwal : धनगर समाज आदिवासीत येत नाही; सरकारने जबाबदारी स्वीकारावी - नरहरी झिरवाळ
Supriya Sule on Nitin Gadkari : नितीन गडकरींच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचा प्रतिटोला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
नाशिक
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion