एक्स्प्लोर
Mahayuti Rift: 'राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही', Tanaji Sawant यांचा Ajit Pawar गटावर हल्ला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या टीकेमुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. 'राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेशिवाय राहू शकत नाही, पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर कसा तडफडतो तसं राष्ट्रवादीला होतं', अशा शब्दात सावंत यांनी अजित पवार गटावर जोरदार हल्ला चढवला आहे. धाराशिवमध्ये बोलताना सावंत यांनी आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावर लढण्याचे संकेत दिले, ज्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या आघाडीत मतभेद उघड झाले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीत सामील करून घेण्यावरही त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली, ज्यामुळे मित्रपक्षांमधील अंतर्गत तणाव समोर आला आहे.
महाराष्ट्र
Eknath Khadse on BJP : रक्षा खडसे एकट्या पडल्या, त्यामुळे मी शेवटचे दोन दिवस मैदानात उतरलो
Dhananjay Munde on Nagarpanchayat Result : विरोधकांनी आपली लायकी काय आहे बघितली पाहिजे
Laxman Hake : विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, सोनवणेंचा करेक्ट कार्यक्रम लागणार
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement




















