एक्स्प्लोर
Maharashtra Winter : थंडीचा मुक्या जनावरांवर परिणाम, घोडेबाजारातील घोड्याची विशेष काळजी : Abp Majha
उत्तर महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसापासून थंडीची लाट कायम आहे थंडीचा परिणाम मानवी जनजीवनावर दिसून येतो तसाच तो प्राण्यांच्या जीवनावर दिसून येतो नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील घोडे बाजारात 1500 आहेत वाढत्या थंडीत घोड्यांची विशेष काळजी घेतली जात आहे.घोड्यांचे थंडी पासून रक्षण करण्यासाठी विशेष अश्या उबदार कपड्यांची झुल त्याचा अंगावर टाकून शरीरातील तापमान कायम ठेवले जात आहे .त्याच सोबत घोड्याचा परिसरात शेकोटी करून ऊब दिली जात आहे.त्याच सोबत शरीरातील तापमान कायम ठेवण्यासाठी त्यांच्या खूराक मध्ये ही बदल करण्यात येत असतो.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
करमणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















