एक्स्प्लोर
Bachchu Kadu : मुंबईत आलो म्हणजे कमीपणी घेतला असं होत नाही - बच्चू कडू
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी, कर्जमाफीची मागणी आणि सरकारची भूमिका यावर राजकीय नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये त्यांनी माध्यमांवरही निशाणा साधला. 'तुम्ही लोकं एखादी गोष्ट त्याला कशी लावायची भांडणं लावतं तुम्ही तो नारद, तशी तुमची मीडियाची भूमिका आहे', असे म्हणत त्यांनी मीडियाला खडेबोल सुनावले. शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करणे हे सरकारचे प्रथम कर्तव्य असल्याचे ते म्हणाले. कर्जमुक्ती केली नाही, तर शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातून बँकेचे पैसे भरावे लागतील, यावर त्यांनी भर दिला. विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस 'ओला दुष्काळ' जाहीर करण्याची मागणी करत होते, पण आता सत्तेत आल्यावर तसा नियमच नाही, असे सांगत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. या मुद्द्यावर राजकारण करण्याची इच्छा नसून, सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा आणि त्याचे संपूर्ण श्रेय घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्र
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion





















