एक्स्प्लोर
Bachchu Kadu : मुंबईत आलो म्हणजे कमीपणी घेतला असं होत नाही - बच्चू कडू
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी, कर्जमाफीची मागणी आणि सरकारची भूमिका यावर राजकीय नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये त्यांनी माध्यमांवरही निशाणा साधला. 'तुम्ही लोकं एखादी गोष्ट त्याला कशी लावायची भांडणं लावतं तुम्ही तो नारद, तशी तुमची मीडियाची भूमिका आहे', असे म्हणत त्यांनी मीडियाला खडेबोल सुनावले. शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करणे हे सरकारचे प्रथम कर्तव्य असल्याचे ते म्हणाले. कर्जमुक्ती केली नाही, तर शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातून बँकेचे पैसे भरावे लागतील, यावर त्यांनी भर दिला. विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस 'ओला दुष्काळ' जाहीर करण्याची मागणी करत होते, पण आता सत्तेत आल्यावर तसा नियमच नाही, असे सांगत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. या मुद्द्यावर राजकारण करण्याची इच्छा नसून, सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा आणि त्याचे संपूर्ण श्रेय घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्र
Anjali Damania vs Ajit Pawar : दमानियांचा दादांवर पुन्हा आरोपांचा 'बॉम्ब'
Uddhav Thackeray on Balasaheb Thackeray : उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेबांना अभिवादन
Indurikar Maharaj Viral Video : मुलीच्या साखरपुड्यापेक्षा लग्न जोरदार करणार, इंदोरीकरांचा नवीन व्हिडीओ
Mumbai Gundawali Metro : गुंदावली मेट्रो स्टेशनवर आढळली बेवारस संशयास्पद बॅग; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Devendra Fadnavis on Sharad Pawar : जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारा! फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर; मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















