एक्स्प्लोर
Maharashtra Dam Water Level : गाठला तळ, वाढला घोर ; काही दिवसांत पाऊस पडला नाही तर पाणीकपातीचं संकट
दरम्यान, धरणांची संख्या जवळपास १ हजार ८२१... त्यातला शिल्लक पाणीसाठा अवघा २५ टक्के... आणि अनेक गावांच्या तहानेला टँकरचा आधार... ही अवस्था सध्या महाराष्ट्राची झालीय... त्याला कारण आहे, पावसाने दिलेली ओढ. महत्त्वाचं म्हणजे धरणांमधील पाणीसाठ्याची अवस्था बघता, येत्या काही दिवसांत पाऊस पडला नाही तर, महाराष्ट्राला पिण्याच्या पाण्याचं मोठं संकट उभं राहू शकतं. त्याचसोबत, अनेक महानगरपालिका तसे नगरपालिकांनी खबरदारी म्हणून आतापासून पाणीकपात सुरू केलीय.
महाराष्ट्र
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भंडारा
सांगली
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















