एक्स्प्लोर
Maharashtra Dam Water Level : गाठला तळ, वाढला घोर ; काही दिवसांत पाऊस पडला नाही तर पाणीकपातीचं संकट
दरम्यान, धरणांची संख्या जवळपास १ हजार ८२१... त्यातला शिल्लक पाणीसाठा अवघा २५ टक्के... आणि अनेक गावांच्या तहानेला टँकरचा आधार... ही अवस्था सध्या महाराष्ट्राची झालीय... त्याला कारण आहे, पावसाने दिलेली ओढ. महत्त्वाचं म्हणजे धरणांमधील पाणीसाठ्याची अवस्था बघता, येत्या काही दिवसांत पाऊस पडला नाही तर, महाराष्ट्राला पिण्याच्या पाण्याचं मोठं संकट उभं राहू शकतं. त्याचसोबत, अनेक महानगरपालिका तसे नगरपालिकांनी खबरदारी म्हणून आतापासून पाणीकपात सुरू केलीय.
महाराष्ट्र
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
करमणूक
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















