एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Dam Water Level : गाठला तळ, वाढला घोर ; काही दिवसांत पाऊस पडला नाही तर पाणीकपातीचं संकट
दरम्यान, धरणांची संख्या जवळपास १ हजार ८२१... त्यातला शिल्लक पाणीसाठा अवघा २५ टक्के... आणि अनेक गावांच्या तहानेला टँकरचा आधार... ही अवस्था सध्या महाराष्ट्राची झालीय... त्याला कारण आहे, पावसाने दिलेली ओढ. महत्त्वाचं म्हणजे धरणांमधील पाणीसाठ्याची अवस्था बघता, येत्या काही दिवसांत पाऊस पडला नाही तर, महाराष्ट्राला पिण्याच्या पाण्याचं मोठं संकट उभं राहू शकतं. त्याचसोबत, अनेक महानगरपालिका तसे नगरपालिकांनी खबरदारी म्हणून आतापासून पाणीकपात सुरू केलीय.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Mahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक
TOP 25 : आत्तापर्यंतच्या 25 बातम्या एका क्लिकवर : टॉप 25 : 29 Sep 2024 ABP Majha
ABP Majha Headlines : 07 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Akshy Shinde Funeral : स्थानिकांच्या विरोधात 6 दिवसांनंतर अक्षय शिंंदेचा मृतदेह दफन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
क्राईम
मुंबई
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion