एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Coronavirus | जळगाव शहरात 3 दिवसांच्या जनता कर्फ्यू
कोरोना रुग्ण वाढत असल्यानं जळगाव शहरात ३ दिवसांच्या जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार या ३ दिवशी जनता कर्फ्यू असणार आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या संद्भातील आदेश दिलेत. या ३ दिवसात शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांश बाजारपेठ बंद राहणार आहे. ११ मार्च रोजी रात्री आठ वाजेपासून जनता कर्फ्यू सुरू होणार असून तो १५ मार्च २०२१ रोजी सकाळी आठ वाजता संपणार आहे. जनता कर्फ्यूमध्ये सर्व शाळा, कॉलेज बाजार, सर्व दुकाने, सर्व खासगी कार्यालये, धार्मिक स्थळे, सार्वजनीक कार्यक्रम, सिनेमागृहे, व्यायामशाळा, तरणतलाव बंद राहणार आहेत. तर शासकीय कार्यालयांमध्ये निम्मे उपस्थिती असावी असे या निर्देशांमध्ये सूचित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र
Kishor Darade Graduate Election : पदवीधर, शिक्षक मतदार निवडणुकीचा आज निकाल मतमोजणीला सुरुवात
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :01 JULY 2024 : ABP Majha
Vidhan Parishad Election Result : पदवीधर , शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा आज निकाल
Majha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा :01 जुलै 2024
ABP Majha Headlines : 6:30AM : 1 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
बॉलीवूड
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement