एक्स्प्लोर
Kolhapur Flood : शिरोळमध्ये पूरग्रस्त अन्याय निवारण कृती समितीचा मोर्चा
सरकारच्या घरात पाणी गेलं असतं तर सरकारही लढलं असतं... आम्ही आणखी किती दिवस लढणार? आता आणखी किती जीव जाणार? असा सवाल कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त निल्लेवाडी गावातील एका तरुणीनं केलाय. हातकणंगले तालुक्यातील निल्लेवाडीत सतत पुरामुळे होणाऱ्या नुकसानाविरोधात नागरिकांनी जलसमाधी आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अडवलं. त्यात आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. ठाकरे सरकारविरोधात आंदोलकांकडून घोषणाबाजीही झाली. तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आलं.
महाराष्ट्र
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
आणखी पाहा






















