एक्स्प्लोर
Kolhapur Flood : शिरोळमध्ये पूरग्रस्त अन्याय निवारण कृती समितीचा मोर्चा
सरकारच्या घरात पाणी गेलं असतं तर सरकारही लढलं असतं... आम्ही आणखी किती दिवस लढणार? आता आणखी किती जीव जाणार? असा सवाल कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त निल्लेवाडी गावातील एका तरुणीनं केलाय. हातकणंगले तालुक्यातील निल्लेवाडीत सतत पुरामुळे होणाऱ्या नुकसानाविरोधात नागरिकांनी जलसमाधी आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अडवलं. त्यात आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. ठाकरे सरकारविरोधात आंदोलकांकडून घोषणाबाजीही झाली. तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आलं.
महाराष्ट्र
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha
Ladki Bahin Yojana Special Report:81 लाख महिला अपात्र;विरोधकांची अदिती तटकरेंच्या राजीनाम्याची मागणी
Devendra Fadnavis On Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
करमणूक
भविष्य



















