एक्स्प्लोर
War of Words: 'बच्चू कडू (Bacchu Kadu) अज्ञानी, त्यांना कृषी संकट कळत नाही', किशोर तिवारींचा (Kishor Tiwari) घणाघात
शेतकरी नेते किशोर तिवारी (Kishor Tiwari) यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'मला हे म्हणायचं आहे की बच्चू कडू हे चांगले कार्यकर्ते आहेत, पण अज्ञानी आहे. कृषी संकटाचं त्यांना ज्ञान नाही,' असे खळबळजनक वक्तव्य तिवारी यांनी केले आहे. राज्यमंत्री दर्जाचे पद हवे होते, ते न मिळाल्याने कडू आता आंदोलन करत असल्याचा गंभीर आरोप तिवारींनी केला. बच्चू कडू आंदोलन सुरू करतात आणि नंतर ते गुंडाळून घेतात, असा अनुभव असल्याचेही तिवारी म्हणाले. नागपुरात बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'महाएल्गार आंदोलन' सुरू केले असून, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तिवारींनी ही टीका केली आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















