एक्स्प्लोर
OBC वर आपला विश्वास नाही, कारण मंडल आयोग आला तेव्हा आरक्षणासाठी लढायला ओबीसी तयार नव्हते :Jitendra Awhad
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या एका वक्तव्यावरून वादाला तोंड फुटलंय. ओबीसींवर आपला विश्वास नाही, कारण मंडल आयोग आला तेव्हा आरक्षणासाठी लढायला ओबीसी तयार नव्हते, असं वक्तव्य आव्हाड यांनी केलं. ओबीसींवर ब्राह्मण्यवादाचा पगडा असल्यानं ते अशी भूमिका घेतात अशी टीका आव्हाड यांनी केली होती. आता राजकीय आरक्षणाच्या निमित्तानं का होईना ते पुढे येत आहेत, असं आव्हाड म्हणाले
महाराष्ट्र
Eknath Shinde On Uddhav Thackeray : लढायची वेळ येते तेव्हा काही लोक दुसऱ्यांना पुढे करतात- शिंदे
Amol Mitkari Naraj : माझी पक्षातील एक्सपायरी डेट संपली का? अमोल मिटकरींची नाराजी
Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?
Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
Bacchu Kadu Vidhan Parishad Election : बच्चू कडूंना परिषदेची उमेदवारी मिळणार? Special Report
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
करमणूक
नागपूर



















