एक्स्प्लोर
OBC वर आपला विश्वास नाही, कारण मंडल आयोग आला तेव्हा आरक्षणासाठी लढायला ओबीसी तयार नव्हते :Jitendra Awhad
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या एका वक्तव्यावरून वादाला तोंड फुटलंय. ओबीसींवर आपला विश्वास नाही, कारण मंडल आयोग आला तेव्हा आरक्षणासाठी लढायला ओबीसी तयार नव्हते, असं वक्तव्य आव्हाड यांनी केलं. ओबीसींवर ब्राह्मण्यवादाचा पगडा असल्यानं ते अशी भूमिका घेतात अशी टीका आव्हाड यांनी केली होती. आता राजकीय आरक्षणाच्या निमित्तानं का होईना ते पुढे येत आहेत, असं आव्हाड म्हणाले
महाराष्ट्र
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
आणखी पाहा



















