एक्स्प्लोर
"नागरिकांनो रक्तदान करण्यासाठी पुढे या", गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचं नागरिकांना आवाहन
मुंबई : राज्यात सात ते आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध असल्याची माहिती ट्वीट करत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचं आवाहन आव्हाडांनी केले आहे.
लॉकडाऊनच्या काळात अनेक महाविद्यालये आणि एनजीओ बंद होत्या. त्यामुळं रक्तसाठ्यावर याचा मोठा परिणाम झाला आहे. तर सध्या आता सात ते आठ दिवसच पुरेल एवढाच रक्तसाठा राज्यात उपलब्ध आहे. त्यामुळे आव्हाडांनी तरूणांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्र
Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण
Share Market Update : गुढीपाडव्याच्या दिवशी शेअर बाजारात पडझड, निफ्टीमध्ये 450 हून अधिक अंकानी पडझड
Rupali Thombare Pune : नाशिक कॅप्टन खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या
Gold Rate : सोनं आणि चांदिच्या दरात पुन्हा घसरण, पाहा कितीने दर घसरले?
Ashok Kharat News : कॅप्टन अशोक खरात प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
भविष्य
राजकारण

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion



















