एक्स्प्लोर
Jayant Patil Resign: शरद पवारांनी भाकरी फिरवली, जयंत पाटलांचा प्रदेशाध्यपदाचा राजीनामा
प्रत्येक राजकीय पक्षामध्ये वरिष्ठ नेतृत्व किंवा संघटना निर्णय घेते, तेव्हा त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलत असतात. भारतीय जनता पार्टीमध्ये रवींद्र चव्हाण आता प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. यापूर्वी मी त्या ठिकाणी होतो. ही एक प्रक्रिया आहे आणि ती नवीन नाही. जयंतराव फडणवीस हे त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते आणि शरद पवार यांच्या पक्षाची ही त्यांची प्रक्रिया असेल. यामध्ये फार राजकारण दिसत नाही, असे मत व्यक्त करण्यात आले आहे. जयंत पाटलांचे अनेक वर्षांपासून शरद पवार साहेबांबरोबर चांगले नाते आहे. परंतु, त्यांची अशी असोशलता पाहायला मिळाली आहे. त्यांनी अनेक वेळेला पक्षामध्ये काम करताना फारसा इंटरेस्ट दाखवलेला नाही. मागेच ते राजीनामा देणार असे बोलत होते, कदाचित त्यामुळेच त्यांनी आज राजीनामा दिला असावा. कुणाची वर्णी लावतात हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. "यामध्ये मला काही फार राजकारण दिसतं नाही," असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. पक्षांतर्गत घडामोडींचा हा एक भाग आहे.
महाराष्ट्र
Smriti Mandhana Father News : विवाहसोहळ्यात स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत बिघडली
Hasan Mushrif Kolhapur Speech : नेत्याने घेतलेला निर्णय पटो न पटो तो मान्य करायचा
Pankja Munde PA Wife : तो म्हणतो की गळफास घेतला मग त्याने थांबवलं का नाही?
Smriti Mandhana And Palash Marriage : स्मृती मानधना, पलाश अडकणार लग्नबंधनात, कोण- कोण लावणार हजेरी?
Nagpur Crime : मोबाईल दिला नाही म्हणून चणकापूरमधील 13 वर्षांच्या मुलीनं जीवन संपवलं
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
राजकारण
बीड
Advertisement
Advertisement




















