एक्स्प्लोर
Jalgaon : बाजार समित्या पूर्वीप्रमाणेच सुरु राहिल्या पाहिजे ; जळगावमधील व्यापाऱ्यांची मागणी
बाजार समित्या बंद राहिल्या तर त्याचा सर्वच घटकांवर विपरीत परिणाम होत असल्याने सरकारनं बाजार समित्या या पूर्ण वेळ सुरू ठेवल्या पाहीजे. बाजार समित्या बंद राहिल्या तर शेतकरी,व्यापारी,हमाल या सर्वांचा या मुळे नुकसान होत असते ,संपूर्ण अर्थचक्र त्यामुळे विस्कळीत होत असल्याने बाजार समित्या या पूर्वी प्रमाणेच सुरू राहायला हव्या ,मात्र कोरोनाचा धोका पाहता कोरोनाच्या बाबत जे काही राज्य सरकारचे वतीने नियम लागू करण्यात आले आहे, ते नियम पाळण्याचा बंधन कायम ठेवून बाजार समित्या सुरू ठेवण्यात याव्या अशा प्रकारच्या प्रतिक्रिया बाजार समिती व्यापाऱ्यांनी दिल्या आहेत.
महाराष्ट्र
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
क्राईम

















