एक्स्प्लोर
Jain Muni Row: 'एखाद दुसरी व्यक्ति मेला ना काय होतं?', Jain Muni महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य
मुंबईतील कबुतरखान्यांवरून (Kabutarkhana) सुरू असलेल्या वादात जैन मुनी (Jain Muni) कैवल्यरत्न महाराज (Kaivalyaratna Maharaj) यांनी वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. 'एखाद दुसरी व्यक्ति मेला ना काय होतं?' असा संतप्त सवाल कैवल्यरत्न महाराज यांनी विचारला आहे. मुंबईतील कबुतरांसाठी आयोजित केलेल्या 'कबूतर बचाओ धर्मसभेत' ते बोलत होते. यासोबतच, "कबुतराच्या विष्ठेमुळे जीव जाईल का? असं बोलत असतील, तर मी डॉक्टरांना सुद्धा मूर्ख मानतो," असे म्हणून त्यांनी डॉक्टरांचाही अपमान केला. त्यांच्या या वक्तव्यांमुळे एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्यावर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
महाराष्ट्र
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion





















