एक्स्प्लोर
Ratnagiri Boat : मच्छिमार नौका 16 दिवसानंतरही बेपत्ता, नौकेला अपघात की घातपात?
रत्नागिरीतल्या जयगड बंदरातून मच्छिमारीसाठी गेलेली नौका 16 दिवस उलटले तरी परतलीच नाही. या नौकेवरील एकाचा मृतदेह दोन दिवसांनंतर हाती लागला, पण उर्वरित सहा जण अजूनही बेपत्ता आहेत. नौकेला अपघात झाला की घातपात हेदेखिल इतक्या दिवसांनंतर स्पष्ट होऊ शकलेलं नाही. त्यामुळे मच्छिमार संतप्त आहेत. तटरक्षक दल, मत्स्य विभाग, पोलीस यंत्रणेनं शोधाशोध केली, पण काहीच हाती लागलेलं नाही. त्यामुळे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. या नौकेला घातपात झाला असावा असा आरोप आता गावकरी करत आहेत.
महाराष्ट्र
Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष
Eknath Khadse on BJP : रक्षा खडसे एकट्या पडल्या, त्यामुळे मी शेवटचे दोन दिवस मैदानात उतरलो
Dhananjay Munde on Nagarpanchayat Result : विरोधकांनी आपली लायकी काय आहे बघितली पाहिजे
Laxman Hake : विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, सोनवणेंचा करेक्ट कार्यक्रम लागणार
आणखी पाहा



















