एक्स्प्लोर
Ratnagiri Boat : मच्छिमार नौका 16 दिवसानंतरही बेपत्ता, नौकेला अपघात की घातपात?
रत्नागिरीतल्या जयगड बंदरातून मच्छिमारीसाठी गेलेली नौका 16 दिवस उलटले तरी परतलीच नाही. या नौकेवरील एकाचा मृतदेह दोन दिवसांनंतर हाती लागला, पण उर्वरित सहा जण अजूनही बेपत्ता आहेत. नौकेला अपघात झाला की घातपात हेदेखिल इतक्या दिवसांनंतर स्पष्ट होऊ शकलेलं नाही. त्यामुळे मच्छिमार संतप्त आहेत. तटरक्षक दल, मत्स्य विभाग, पोलीस यंत्रणेनं शोधाशोध केली, पण काहीच हाती लागलेलं नाही. त्यामुळे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. या नौकेला घातपात झाला असावा असा आरोप आता गावकरी करत आहेत.
महाराष्ट्र
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा
Manoj Jarange Protest Special Report : जरांगेंचे उपोषण मागे; पुन्हा पेटणार ओबीसी विरुद्ध मराठा वाद?
Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
आणखी पाहा



















