एक्स्प्लोर
Ratnagiri Boat : मच्छिमार नौका 16 दिवसानंतरही बेपत्ता, नौकेला अपघात की घातपात?
रत्नागिरीतल्या जयगड बंदरातून मच्छिमारीसाठी गेलेली नौका 16 दिवस उलटले तरी परतलीच नाही. या नौकेवरील एकाचा मृतदेह दोन दिवसांनंतर हाती लागला, पण उर्वरित सहा जण अजूनही बेपत्ता आहेत. नौकेला अपघात झाला की घातपात हेदेखिल इतक्या दिवसांनंतर स्पष्ट होऊ शकलेलं नाही. त्यामुळे मच्छिमार संतप्त आहेत. तटरक्षक दल, मत्स्य विभाग, पोलीस यंत्रणेनं शोधाशोध केली, पण काहीच हाती लागलेलं नाही. त्यामुळे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. या नौकेला घातपात झाला असावा असा आरोप आता गावकरी करत आहेत.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...
आणखी पाहा



















