एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
आपल्याला कोकण पुन्हा उभं करायचंय! 'निसर्गा'च्या प्रकोपानंतर काय आहे कोकणाची आजची परिस्थिती? भाग 1
आंबा-काजू-फणसाची कलमं! निसर्गानं मुक्तहस्तानं उधळण केलेली भूमी म्हणजे कोकण, मात्र हाच निसर्ग कोपला आणि कोकणाला चक्रीवादळाचा तडाखा बसला. निसर्ग चक्रीवादळानं रत्नागिरी, रायगडमधल्या अनेक गावांमध्ये होत्याचं नव्हतं केलं. अनेकांचे संसार रस्त्यावर आले. कुणी छप्पर गमावलं तर कुणी पोट भरण्याचं साधन, त्यामुळं आता कोकणाला सावरण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. कोकण पूर्ववत कसं होणार आणि कोकणाला कशा प्रकारे मदत मिळेल यावर चर्चा करण्यासाठी एबीपी माझाचा हा विशेष कार्यक्रम.
महाराष्ट्र
Mumbai Gundawali Metro : गुंदावली मेट्रो स्टेशनवर आढळली बेवारस संशयास्पद बॅग; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Devendra Fadnavis on Sharad Pawar : जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारा! फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर; मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार
Ahilyanagar Leopard : आता गळ्यात पट्टे घालून फिरावं का? बिबट्याच्या हल्ल्यात वाढ, गावकऱ्यांचा संताप
Faridabad Big Breaking : फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा नौगाममध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू
Devendra Fadnavis on Sharad Pawar : पराभवाचं विरोधकांनी आत्मचिंतन करावं, फडणवीसांची पवारांवर टीका
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
कोल्हापूर
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement






















