एक्स्प्लोर
Explainer | शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्याचा साधा फंडा | ABP Majha
देशातल्या उद्योगपतींकडं दहा लाख कोटींची कर्जे थकली आहेत. थकीत पैसा वसूल व्हावा यासाठी दिवाळखोरी कायद्यात 2016 साली बदल करण्यात आले. नव्या बदलानंतर 23 खातेदारांच्या प्रकरणांची प्रक्रिया पुर्ण झाली. बँकांना या खातेदारांकडून 1 लाख 37 हजार 745 कोटी रुपये येणे होते. प्रत्यक्षात 63 हजार 982 कोटीचं मिळाले. 51 टक्के रक्कम बुडाली. उध्दव ठाकरेंनी शेतकरी कर्जमाफी देताना हा कायदा आणि बँकाची एक रक्कमी कर्जमाफीच्या योजनेचा अभ्यास केला तर अवघ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी सातबारा कोरा करण शक्य आहे.
महाराष्ट्र
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे
Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट
Mateen Patel Case : मतीन पटेलांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू
Asaduddin Owaisi On Nida Khan Case : ओवेसींनी निदा खान प्रकरणच उडवून लावलं, म्हणाले, सुशिक्षित मुस्लिमांना त्रास देण्यासाठीचा कट!
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट





















