एक्स्प्लोर
Vote Chori Row: 'ज्यांची नोट चोरी थांबली, त्यांना वोट चोरी आठवतेय', फडणवीसांचा ठाकरेंना टोला
बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Elections 2025) पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बिहारमध्ये प्रचारसभा घेतल्या. यावेळी त्यांनी नितीश कुमार (Nitish Kumar), तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) आणि ठाकरे बंधू (Thackeray Brothers) यांच्यावर विविध मुद्द्यांवरून भाष्य केले. 'ज्यांची नोट चोरी बंद झाली आहे, त्यांना आता वोट चोरी आठवत आहे', असा थेट हल्लाबोल फडणवीसांनी महाराष्ट्रातील मतदार यादीच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या ठाकरे बंधूंवर आणि महाविकास आघाडीवर केला. बिहारमध्ये NDA पुन्हा सत्तेत येईल आणि नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. RJD च्या 'जंगलराज'ला जनता विसरलेली नाही आणि मोदी-नितीश यांच्या नेतृत्वात बिहारचा विकास वेगाने होत आहे, असेही ते म्हणाले. बिहारमधील तरुणांना आता राज्याबाहेर नोकरीसाठी जाण्याची गरज भासणार नाही, कारण NDA सरकारने तसा रोडमॅप तयार केला आहे, असेही फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात
Satej patil On Shivsena : कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता
Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















