एक्स्प्लोर
Vote Chori Row: 'ज्यांची नोट चोरी थांबली, त्यांना वोट चोरी आठवतेय', फडणवीसांचा ठाकरेंना टोला
बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Elections 2025) पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बिहारमध्ये प्रचारसभा घेतल्या. यावेळी त्यांनी नितीश कुमार (Nitish Kumar), तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) आणि ठाकरे बंधू (Thackeray Brothers) यांच्यावर विविध मुद्द्यांवरून भाष्य केले. 'ज्यांची नोट चोरी बंद झाली आहे, त्यांना आता वोट चोरी आठवत आहे', असा थेट हल्लाबोल फडणवीसांनी महाराष्ट्रातील मतदार यादीच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या ठाकरे बंधूंवर आणि महाविकास आघाडीवर केला. बिहारमध्ये NDA पुन्हा सत्तेत येईल आणि नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. RJD च्या 'जंगलराज'ला जनता विसरलेली नाही आणि मोदी-नितीश यांच्या नेतृत्वात बिहारचा विकास वेगाने होत आहे, असेही ते म्हणाले. बिहारमधील तरुणांना आता राज्याबाहेर नोकरीसाठी जाण्याची गरज भासणार नाही, कारण NDA सरकारने तसा रोडमॅप तयार केला आहे, असेही फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र
Sanjay Raut Is Back : संजय राऊतांचं कमबॅक, विरोधकांना डोकेदुखी Special Report
Nagarparishad Election Postponed : निवडणुका पुढे का ढकलल्या? राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण
Sanjay Raut Full PC : एक महिन्यांनंतर राऊत मैदानात; निलेश राणेंचं कौतुक तर शिंदेंवर
Ravindra Chavhan Speech : 2 नंबरला किंमत नसते, रवींद्र चव्हाणांचा एकनाथ शिंदेंना टोला
Indoanesia Special Report : सेन्यार चक्रीवादळामुळे इंडोनेशियात अतिवृष्टी, निसर्गाचा प्रकोप
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement





















