एक्स्प्लोर
Shirdi Bandh | साई जन्मस्थळ वादाप्रकरणी चर्चेतून तोडगा काढू : अजित पवार | ABP Majha
साईबाबांच्या जन्मस्थळावरून सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उद्या बैठक बोलावलीय आणि चर्चेतून तोडगा काढू असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसतो असंही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
महाराष्ट्र
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात
Satej patil On Shivsena : कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता
Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















