एक्स्प्लोर
BMC Polls: आवाज मुंबईचा संकल्प भाजपचा, मरिन ड्राइव्ह परिसरात भाजप नेत्यांचा संवाद
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्षाने (BJP) 'घर चलो अभियान' सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत, कार्यकर्ते घरोघरी जाऊन मुंबईकरांकडून शहराच्या विकासासाठी सूचना गोळा करत आहेत, ज्यांचा वापर निवडणुकीचा जाहीरनामा तयार करण्यासाठी केला जाईल. भाजपने सांगितले की, 'मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता जाहीरनामा तयार करेल जो जाहीरनामा येणाऱ्या काळामधे महायुतीचा (Mahayuti) महापौर निवडून आल्यानंतर त्या अंमलात आणल्या जातील'. ही तीन दिवसीय मोहीम नागरिकांच्या सूचना आणि मतांना प्राधान्य देऊन मुंबईच्या विकासासाठी एक नवीन दृष्टीकोन सादर करण्याच्या उद्देशाने आखण्यात आली आहे. महायुतीचे घटक पक्ष म्हणून भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion





















