एक्स्प्लोर
Advertisement
Barvi Dam : बारवी धरण अखेर ओव्हरफ्लो! ठाणे जिल्ह्याची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली!
Barvi Dam : बदलापूरचं बारवी धरण अखेर ओव्हरफ्लो! धरणातून ८०० क्यूसेक प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग आमदार किसन कथोरेंनी केलं जलपूजन ठाणे जिल्ह्याची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली! बदलापूरच्या बारवी धरणक्षेत्रात यावर्षी जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे हे धरण ८५ टक्के भरलं होतं. मात्र ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसानं दडी मारल्यानं हर धरण भरायला उशीर झाला. अखेर गेल्या आठवडाभरात बारवी धरणक्षेत्रात झालेल्या दमदार पावसानं हे धरण पूर्णपणे भरून ओव्हरफ्लो झालं आहे.
महाराष्ट्र
Ratnagiri Rain Jagbudi River : जगबुडी नदीचं पाणी इशारा पातळीच्या वर
ABP Majha Headlines 08AM एबीपी माझा हेडलाईन्स 8 AM 08 July 2024 Marathi News
Mumbai Hindmata Junction : मुंबईत हिंदमाता जंक्शनवर पाणी साचलं
Mumbai Goa Express Way : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 12 तासांपासून ठप्प, वाहतूक विस्कळीत
Thane To CSMT Railway Update : ठाणे ते सीएसएमटी आणि सीएसएमटीहून ठाण्याकडे लोकल रवाना
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion