एक्स्प्लोर
Bachchu Kadu Protest : 'चर्चेसाठी मुंबईत या', बावनकुळेंची मध्यस्थी, सरकारची ऑफर बच्चू कडूंनी नाकारली
नागपूरमध्ये (Nagpur) बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आंदोलन तीव्र केले आहे. Bacchu Kadu यांनी सरकारचा मुंबईत येऊन चर्चा करण्याचा प्रस्ताव नाकारला आणि 'मंत्री आणि अधिकाऱ्यांनीच इथे येऊन चर्चा करावी, कर्जमाफी होईपर्यंत आम्ही हटणार नाही', असा थेट इशारा दिला आहे. यानंतर आता मध्यस्थी करण्यासाठी सरकारने चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत होणारी बैठक बच्चू कडू यांनी नाकारल्याने रद्द झाली होती, त्यामुळे आता बावनकुळे आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेची शक्यता निर्माण झाली आहे. बच्चू कडू यांनी नागपूर-हैदराबाद महामार्ग रोखून धरला असून, जोपर्यंत कर्जमाफीचा ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
महाराष्ट्र
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement





















