एक्स्प्लोर
Advertisement
Ashish Shelar : मुख्यमंत्र्यांनी Sharad Pawar यांच्याकडून संयमी वृत्ती शिकावी, आशिष शेलार यांचा टोला
शिवसेनेने शरद पवारांबरोबर आघाडी केली आहे. परंतु शरद पवार यांची संयमी वृत्ती शिवसेनेने स्वीकारली नाही. अजूनही शिवसेनेची संकुचित वृत्ती आहे. त्यामुळे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या पाठशाळेत शिकवणी लावावी असा सल्ला भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी दिला आहे. ते आज रत्नागिरीत एबीपी माझाशी बोलत होते.
भाजप नेते आशिष शेलार यांनी सिंधुदुर्गामध्ये लावण्यात आलेल्या जमावंबदीच्या आदेशावरुन शिवसेनेवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, "नारायण राणे हे कोकणचे सुपुत्र आहेत, परंतु त्यांचा सिंधुदुर्ग दौरा आल्यामुळे राजकीय हेतूने सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश दिले आहेत. सामान्य माणूस नारायण राणे यांना भेटू नये. यासाठी ठाकरे सरकारने कुहेतूने जमावबंदीचा आदेश लागू केला."
महाराष्ट्र
Mumbai Toll Free Entry : मुंबईत टोलमुक्त प्रवेश; जनता खूश, राज ठाकरे म्हणतात...
Avinash Jadhav Toll Free Entry : टोलमाफीचं संपूर्ण श्रेय राज ठाकरेंना जातं - अविनाश जाधव
Mumbai Toll Free Entry : मुंबईतील टोलनाक्यांवर टोलमाफी; पब्लिक खूश
Sanjay Raut Full PC : त्या तीन लोकांनी जर खोकेगिरी कमी केली तर बरं होईल - संजय राऊत
ABP Majha Headlines : 11 AM : 14 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
कोल्हापूर
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement