एक्स्प्लोर
Advertisement
Ambadas Danve: अवैध बांधकामं होईपर्यंत प्रशासन झोपलं होतं का? धारावीवरुन सवाल
तणाव निर्माण व्हावा सरकारलाच वाटत आहे गेल्या काही महिन्यांपासून असा वाद-विवाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतो त्यांचे नेते तिकडे जाऊन येतात अगोदर राज्यात हिंदू जन आक्रोश मोर्चे काढले जातात सांगा सरकार कुणाचे हिंदू विरोधात जे कोणी आहेत त्यांचा बंदोबस्त पण हे करत नाहीत विशिष्ट समाजाला हे सरकार टार्गेट करतय हे अवैध बांधकाम होतात तोपर्यंत सरकार प्रशासन झोपलो होतं का? आज कारवाई करायला जाता यांच्यावरच कारवाई व्हायला पाहिजे On तोट्यातील महामंडळे यांचे कॅबिनेट मंत्री हे फक्त सह्या करणार आहेत,यांचं मंडळाकडे कुठे लक्ष असेल राजकीय सोय हे फक्त पाहत आहेत, अध्यक्ष आता नेमला, पण कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला नाहीत महानंदासारखी संस्था संचालकामुळे तोट्यात गेली सरकार आणि यंत्रणा स्वतःच्या स्वार्थासाठी हे सगळं करत आहे
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी हेडलाईन्स 03 PM TOP Headlines 03 PM 21 September 2024
Top 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha
Kirit Somaiyya Mumbai : "विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक, अतिक्रमण काढण्याला विरोध, हे चालणार नाही"
Pune Metro : पुणे मेट्रोचा अंडरग्राऊंड रिपोर्ट, मोदींच्या हस्ते होणात उद्धाटन
Sunil Tatkare On Mahayuti : महायुतीत असलो तरी फुले-शाहू- आंबेडकरांचा मार्ग सोडला नाही-तटकरे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
पुणे
जालना
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement