एक्स्प्लोर
Ajit Pawar: Lockdown बद्दल उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य, राज्यात पुन्हा कठोर निर्बंध? ABP Majha
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर कठोर निर्णय घ्यावे लागतील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज साताऱ्यात सांगितलं. पश्चिम बंगालसह काही राज्यात निर्बंध घातले गेलेत, त्यामुळे आपल्याकडे कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते, असं अजित पवार म्हणालेत. लॉकडाऊनबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिलं. गेल्या आठवडाभरात राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढल्यानंतर लॉकडाऊन करणार का याची चर्चा सुरु झालीय. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचं वक्तव्य सूचक आहे....
नागपूर
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजीनगर
राजकारण
व्यापार-उद्योग
लातूर

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















