एक्स्प्लोर
Ahmednagar Name Change : अहमदनगर ते अहिल्यानगर, नामांतराचा संपूर्ण प्रवास जाणून घ्या...
अहमदनगरची स्थापना २८ मे १४९० रोजी मलिक अहमद बादशहाने केली. अहमदनगरच्या स्थापनेला ५३२ वर्ष पूर्ण झाली.मलिक अहमद निजामशहाच्या नावावरुन अहमदनगर हे नाव पडलं. शिवसेनेने अहमदनगरचं अंबिकानगर करण्याची
मागणी केली होती. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांची मविआ काळात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नामांतराची मागणी. अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी हे अहिल्यादेवी होळकरांचं जन्मगाव.अहमदनगरला राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं नाव देण्याची मागणी होेती.
महाराष्ट्र
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















