एक्स्प्लोर
Advertisement
"एक नाही 43 कारखान्यांवर कारवाई झाली पाहिजे", माजी खासदार राजू शेट्टी यांची ईडी कारवाईवर प्रतिक्रिया
राज्यात गेल्या दहा वर्षांपासून गाजत असलेल्या राज्य सहकारी बँक घोटाळ्यात काल ईडीने अजित पवार यांच्या ताब्यात असेलल्या कारखान्याची मालमत्ता जप्त केली. एवढ्या जुन्या घोटाळ्यात ईडीने आत्ताच का हे पाऊल उचलले यावर अनेक तर्क लढवले जात आहेत. केंद्राचा याच्याशी संबंध जोडला जात असला तरी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात ४३ कारखाने कसे कवडीमोल विकले गेले याचा तपशिलवार खुलासा झाला होता. ईडीच्या कारवाईने यात पहिल्यांदात अजित पवारांची मालकी आणि बिव्हीजी ग्रुपचेही नाव व्यवहार आले.
महाराष्ट्र
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
VIDEO प्लॅस्टिकचे रॅपर बनवणाऱ्या कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी
Haryana Election Result : हरियाणात भाजपची हॅट्रिक! मुंबईत कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अकोले विधानसभा मतदारसंघांत डॉ. किरण लहामटे यांची उमेदवारी जाहीर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement