एक्स्प्लोर
"राज्याकडे कोळशाची 3000 कोटींची थकबाकी, तरीही केंद्रानं अडवणूक केली नाही" : Raosaheb Danve
राज्यातील कोळसा तुटवड्याचं खापर केंद्रीय कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी राज्य सरकारवर फोडलंय. केंद्राची राज्य सरकारकडे कोळशाची 3 हजार कोटींची थकबाकी आहे, तरी केंद्रानं कोळसा पुरवठ्यात राज्याची अडवणूक केलेली नाही. राज्य सरकारचं ढिसाळ नियोजन आणि बाहेरुन वीजखरेदी करुन नफेखोरी करण्याच्या उद्देशानं राज्यात कोळशाची टंचाई जाणवत असल्याचा गंभीर आरोप दानवेंनी केलाय.
महाराष्ट्र
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
आणखी पाहा























