एक्स्प्लोर
Jitendra Awhad | बीआयटी चाळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक होणार : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
मुंबई : मुंबईतील बीआयटी चाळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक होणार आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारपरिषदेत याबाबतची घोषणा केली. परळमधल्या बीआयटी चाळ क्रमांक एकमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यातला 22 वर्षांचा कालखंड घालवला होता. या वास्तूमधील दोन खोल्यांमध्ये बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आणि त्यांचे कुटुंबीय राहत होते. बाबासाहेबांच हेच घर आता राष्ट्रीय स्मारक होणार आहे. चाळ क्रमांक एकमध्ये बाबासाहेबांचं स्मारक होणार असल्यानं तिथल्या रहिवाशांसाठी शेजारीच सरकारकडून नवीन इमारत बांधून देण्यात येणार आहे.
ट्रेडिंग न्यूज
Eknath Shinde Speech Uddhav Thackeray |दीर्घायुष्य लाभो, प्रगती होवो, निरोपाच्या भाषणात भरभरुन बोलले
Bachchu Kadu On Ashok Kharat :खरातसोबत माझी भेट एक्सीडेंटल, व्हायरल व्हिडीओवर कडू स्पष्टच म्हणाले..
Devendra Fadnavis speech on Ashok Kharat: महिलांच्या योनीत बोट, लघवी पाजली, सभागृहात A टू Z सांगितलं
Ashok Kharat Hearing Nashik : अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी, कोर्टाचा मोठा निर्णय
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
भारत
महाराष्ट्र






















