J&K Loc War Tension : भारत आणि पाकिस्तान सीमेवर दहशतीचं वातावरण, गोळीबारापासून रश्क्षण करण्यासाठी बंकर बांधण्यास सुरुवात
J&K Loc War Tension : भारत आणि पाकिस्तान सीमेवर दहशतीचं वातावरण, गोळीबारापासून रश्क्षण करण्यासाठी बंकर बांधण्यास सुरुवात
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
भारत पाकिस्तान मध्ये युद्ध होण्याची क्षमता शक्यता असल्यान सीमेवर दहशतीच वातावरण आहे. सीमेवरील भारतीय गावात लाहणारे लोक तणावात आहेत. युद्ध कधी सुरू होऊ शकत आणि त्यानंतर पाकिस्तानकडन सीमेवरील युद्धबंदीच उल्लंघन केलं जाईल आणि त्यांची घर पाकिस्तानच लक्ष बनतील. अशा परिस्थितीत पाकिस्तानकडन होणाऱ्या गोळीबार आणि शेलिंग पासून स्वतःच रक्षण करण्यासाठी सीमेवर असलेल्या गावांमध्ये राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या घरामध्ये आता बंकर बांधायला सुरुवात केली आहे. एबीपी माझाने येथल्या रहीवासी जहांगीरशी या संदर्भात बातचीत केली आणि सीमेवर राहणाऱ्या भारतियां सध्याच्या परिस्थितीबद्दल काय वाटतं हे जाणून घेतलय पुरीच्या एका नामला या गावामध्ये आहे, सुंदर असं गाव आहे, सुंदर अशी घर आहेत आणि या घरांमध्ये ही लोक राहतात पण ज्यावेळेला युद्धाची परिस्थिती होते, तणाव असत त्यावेळेला सर्वात पहिला परिणाम यांच्यावरती होतो कारण पाकिस्तान कडन यांच्यावर शेलिंग केली जाते आणि त्या शेलिंग मधून वाचण्यासाठी इथली इथले नागरिक अशाप्रकारे बंकर बनवतात. आता हे बंकर तयार केलय, या बंकर मध्ये आपण पाहतोय


















