एक्स्प्लोर
Kinnaur Trekkers : हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये हिमवर्षाव, 3 गिर्यारोहकांचा मृत्यू तर 10 जण सुखरुप
हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये हिमवर्षावात महाराष्ट्रातल्या 3 गिर्यारोहकांचा मृत्यू झालाय. महाराष्ट्रातील 12 आणि पश्चिम बंगालच्या एका गिर्यारोहकासह 13 जण रोहरू-बरुआ कांडा मार्गानं किन्नौरच्या सांगलाकडे जात असताना ही दुर्घटना घडली. यावेळी मोठी बर्फवृष्टी झाल्यानं बरुआ कांडा भागात हे गिर्यारोहक अडकून बसले. या तेरापैकी तिघांचा मृत्यू झालाय तर 10 जणांना सुखरुप वाचवण्यात आलंय. दीपक राव, राजेंद्र पाठक आणि अशोक भालेराव अशी मृतांची नावं आहेत. आयटीबीपीची 17 व्या बटालियनकडून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.
भारत
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















