एक्स्प्लोर
Advertisement
One Day Cricket : टीम इंडियाची थिरुवनंतपुरमच्या तिसऱ्या वनडेत श्रीलंकेविरुद्ध पाच बाद 390ची मोठी मजल
कोहलीची धडाकेबाज दीडशतकी खेळी आणि शुबमन गिलचं आक्रमक शतक याच्या बळावर टीम इंडियाने थिरुवनंतपुरमच्या तिसऱ्या वनडेत श्रीलंकेविरुद्ध पाच बाद ३९० ची मोठी मजल मारली. कोहलीने ११० चेंडूंत १३ चौकार आणि ८ षटकारांच्या साथीने नाबाद १६६ धावांची धडाकेबाज खेळी केली. तर, गिलने ९७ चेंडूंत ११६ धावांचं दमदार अर्धशतक ठोकलं. या खेळीत १४ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. रोहित शर्माने ४२ तर श्रेयस अय्यरने ३८ धावांचं योगदान दिलं. या सामन्यात कोहलीने झळकावलेलं हे ४६ वं वनडे शतक ठरलं. आता सचिनच्या ४९ वनडे शतकांच्या विक्रमापासून तो अवघा तीन शतक दूर आहे.
महाराष्ट्र
Wardha Navneet Rana : फडणवीसांकडून मोदींसमोर कौतुक,नवनीत राणा यांचे डोळे पाणावले
Eknath Shinde Wardha Speech : आआरक्षण कोणी माई का लाल संपवू का शकत नाही
ABP Majha Headlines 2 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्स
Kisan Adhikari Candiddate captivity : किसान अधिकार अभियानाचे पदाधिकारी पोलिसांच्या नजरकैदेत
NCP Muslim Candidate : 10 टक्के जागांवर राष्ट्र्वादी मुस्लिम उमेदवार देणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
पुणे
भारत
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement