एक्स्प्लोर
One Day Cricket : टीम इंडियाची थिरुवनंतपुरमच्या तिसऱ्या वनडेत श्रीलंकेविरुद्ध पाच बाद 390ची मोठी मजल
कोहलीची धडाकेबाज दीडशतकी खेळी आणि शुबमन गिलचं आक्रमक शतक याच्या बळावर टीम इंडियाने थिरुवनंतपुरमच्या तिसऱ्या वनडेत श्रीलंकेविरुद्ध पाच बाद ३९० ची मोठी मजल मारली. कोहलीने ११० चेंडूंत १३ चौकार आणि ८ षटकारांच्या साथीने नाबाद १६६ धावांची धडाकेबाज खेळी केली. तर, गिलने ९७ चेंडूंत ११६ धावांचं दमदार अर्धशतक ठोकलं. या खेळीत १४ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. रोहित शर्माने ४२ तर श्रेयस अय्यरने ३८ धावांचं योगदान दिलं. या सामन्यात कोहलीने झळकावलेलं हे ४६ वं वनडे शतक ठरलं. आता सचिनच्या ४९ वनडे शतकांच्या विक्रमापासून तो अवघा तीन शतक दूर आहे.
राजकारण
Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Rohit Pawar MCA Vastav 261 : रेवती सुळे, कुंती रोहित पवार यांच्या समावेशाचा वाद पेटला;न्यायालयाचा चाप
आणखी पाहा



















