एक्स्प्लोर
One Day Cricket : टीम इंडियाची थिरुवनंतपुरमच्या तिसऱ्या वनडेत श्रीलंकेविरुद्ध पाच बाद 390ची मोठी मजल
कोहलीची धडाकेबाज दीडशतकी खेळी आणि शुबमन गिलचं आक्रमक शतक याच्या बळावर टीम इंडियाने थिरुवनंतपुरमच्या तिसऱ्या वनडेत श्रीलंकेविरुद्ध पाच बाद ३९० ची मोठी मजल मारली. कोहलीने ११० चेंडूंत १३ चौकार आणि ८ षटकारांच्या साथीने नाबाद १६६ धावांची धडाकेबाज खेळी केली. तर, गिलने ९७ चेंडूंत ११६ धावांचं दमदार अर्धशतक ठोकलं. या खेळीत १४ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. रोहित शर्माने ४२ तर श्रेयस अय्यरने ३८ धावांचं योगदान दिलं. या सामन्यात कोहलीने झळकावलेलं हे ४६ वं वनडे शतक ठरलं. आता सचिनच्या ४९ वनडे शतकांच्या विक्रमापासून तो अवघा तीन शतक दूर आहे.
बातम्या
Sanjay Raut On Thackeray Brothers Yuti : शिवडीमधील ३ प्रभागांवरून अडकलेल्या जागावाटपाची चर्चा पूर्ण
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र


















