एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
Kargil Sarhad Marathon स्पर्धेसाठी जगभारातून धावपटू कारगिलमध्ये दाखल
Kargil Sarhad Marathon स्पर्धेसाठी जगभारातून धावपटू कारगिलमध्ये दाखल
हुंदरमान हे कारगिल जिल्ह्यातलं, देशाच्या सीमेवरचं शेवटचं गाव. कालगिलच्या युद्धात या गावकऱ्यांनी सैन्याला मोलाची मदत केली. सन १९७१च्या युद्धात हे गाव भारतात आले. या गावातील म्युझिएम आणि शौर्याचा प्रतीक असलेला गाव म्हणून अनेकदा अनेक बातम्या पाहिल्या आहेत. या गावाबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वांनाच उत्सुकता असते मात्र या गावात राहणाऱ्या लोकांना जगताना समस्या आहेत. या समस्या या गावातील लहानगी आपल्या तोंडून सांगताना पाहायला मिळतात.त्यामुळे त्यांना त्यांच्या भविष्याची देखील चिंता वाटते.
Tags :
Kargilभारत
NIA Action Special Report : NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावर
Jammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता
Sadguru Jaggu Vasudev : Madras High Court कडून सद्गुरू जग्गू वासूदेव यांची जोरदार कानउघडणी
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा... काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया
Arvind Kejriwal Announces CM Resignation : अरविंद केजरीवालांची मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion