एक्स्प्लोर
India Poverty Index : देशातील 4.6 कोटी लोक गरीबीच्या खाईत, अहवालानुसार जगातले अर्धे गरीब भारतात
भारतातील गरिबी आणि विषमतेचं चित्र संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून समोर आलंय. कोरोना संकटाची सुरुवात झाली त्या 2020 मध्ये भारतात 4 कोटी 60 लाख नागरिक गरिबीच्या खाईत लोटले गेले. म्हणजे जगभरातल्या गरिबांमधील 50 टक्के गरीब भारतात असल्याचं या आकडेवारीतून समोर येतंय. दुसरीकडे देशातल्या अब्जाधीशांची संख्या याच काळात 102 वरून 143 वर गेलीय. 2021 मध्ये देशातल्या 100 सर्वात श्रीमंत व्यक्तींची एकत्रित संपत्ती तब्बल 57.3 लाख कोटी इतकी विक्रमी वाढली आहे.
बातम्या
BMC Election Result : कार्यकर्त्यांना स्विकारलं ते घराणेशाहीला नाकारलं, धंगेकर, राजन विचारेंच्या पत्नीही पराभूत
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion





















