एक्स्प्लोर
India Poverty Index : देशातील 4.6 कोटी लोक गरीबीच्या खाईत, अहवालानुसार जगातले अर्धे गरीब भारतात
भारतातील गरिबी आणि विषमतेचं चित्र संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून समोर आलंय. कोरोना संकटाची सुरुवात झाली त्या 2020 मध्ये भारतात 4 कोटी 60 लाख नागरिक गरिबीच्या खाईत लोटले गेले. म्हणजे जगभरातल्या गरिबांमधील 50 टक्के गरीब भारतात असल्याचं या आकडेवारीतून समोर येतंय. दुसरीकडे देशातल्या अब्जाधीशांची संख्या याच काळात 102 वरून 143 वर गेलीय. 2021 मध्ये देशातल्या 100 सर्वात श्रीमंत व्यक्तींची एकत्रित संपत्ती तब्बल 57.3 लाख कोटी इतकी विक्रमी वाढली आहे.
ट्रेडिंग न्यूज
Sushma Andhare On Shital Mhatre : अशोक खरातवरुन सुषमा अंधारे आणि शीतल म्हात्रेंमध्ये ट्वीटरवॉर
Rupali Chakankar Resign : रुपाली चाकणकर यांच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढला
Sheetal Mhatre on Matoshree : मातोश्रीवरील मॅडमच्या आग्रहाने अशोक खरातला पाणी जोडणी
Sunil Tatkare PC: जय,पार्थ आणि सुनेत्रा वहिनी यांच्याबद्दल कटकारस्थान सुरू, तटकरे यांचा खळबळजनक आरोप
Devendra Fadnavis on Ajit Pawar : घातपाताची शंका असल्यास, आकाश पाताळ एक करु, मुडदाही खणून काढू,
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
महाराष्ट्र
पालघर






















