एक्स्प्लोर
India-China | भारत-चीन सीमेवर 20 जवान शहीद; चीनचा बदल घेण्यांची भारतीयांची भावना
चीनसोबत हिंसल चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. तर चीनचेही 43 जवान मारले गेलेत किंवा जखमी झाले आहेत, असं एएनआयने म्हटलं आहे. शहीद जवांनाना आज लष्कराकडून मानवंदना देण्यात आली.
आणखी पाहा




















