एक्स्प्लोर
Advertisement
Oxygen Beds Shortage | मुंबई, ठाणे, रायगडमध्ये किती ऑक्सिजन बेड्स आहेत? मुंबई परिसरात काय आहे आरोग्याची स्थिती?
राज्याच्या विविध भागातून प्राणवायूचा तुटवड्याच्या तक्रारी सुरुच आहेत. मात्र राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागामार्फत सध्या तरी कोणत्याही प्रकराची टंचाई नसल्याचे सांगण्यात येत आहे. प्राणवायूचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याच्या यादीत पुणे खालोखाल मुंबई शहर 119. 690 मेट्रिक टन, ठाणे/पालघर जिल्हा 67.670 मेट्रिक टन, कोल्हापूर 60 मेट्रिक टन, नाशिक 58.500 मेट्रिक टन, नागपूर 55 मेट्रिक टन, प्राणवायूचा वापर एका दिवसाला करीत आहे. सगळ्यात कमी प्राणवायूचा वापर करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये, बुलढाणा 1.140 मेट्रिक टन, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी 3 मेट्रिक टन, तर यवतमाळ 4.040 मेट्रिक टन यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र
Aaditiya Thackeray On Senate Win: विजय काय असतो हे आपण दाखवून दिलंय! सिनेट विजयानतंर ठाकरेंचा जल्लोष
Sanjay shirsat: राऊतांचा शिवसेनेत कधी संबंध नव्हता,त्यांचा एखादा फोटो दाखवा,शिरसाटांचा सवाल
Raje Samarjeetsinh Ghatge Special Interview : भाजपमधून एक्झिट, हातात तुतारी; घाटगेंची स्फोटक मुलाखत
Shahajibapu Patil Pandharpur:शहाजी बापूंचा शाही थाट! जेसीबीतूनफुलांची उधळण, बग्गीतून मिरवणूक
Chandrahar Patil:ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून मैदानातच 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्रिकेट
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion