एक्स्प्लोर
Hingoli Tanda Water Crisis : हिंगोलीच्या लक्ष्मण तांडांमध्ये पाणीटंचाईमुळे लोकांचं स्थलांतर
सध्या उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झालीय. तापमानात वाढ झाली की सगळ्यात मोठं संकट असतं ते म्हणजे पाणीटंचाईचं... शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही पाण्याची कमतरता भासायला सुरुवात होते.. पाण्याची टंचाई भासू लागली की गावंच्या गावं ओसाड पडू लागतात. हिंगोली जिल्ह्यातील लक्ष्मण तांडा या गावाला देखील पाणी टंचाईला सामोरं जावं लागलंय. गावाला पिण्याचे पाणीच नसल्याने नागरिक गाव सोडून निघून गेलेत. पाणीटंचाईमुळे गावातील 50 टक्के लोकांचे स्थलांतर झालंय..तर काही गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करावी लागतेय.
हिंगोली
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Hingoli Local Body Elections Voting : Santosh Bangar यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग
Hingoli Crime | मावस भावाशी लग्नाला विरोध, बापाने मुलीचा खून करून स्वत:च जीवन संपवलं
Syed Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील यांच्याविरोधात डॉ.आंबेडकर अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीचा मोर्चा
Hingoli Blind Varkari Dindi : ओढ पांडुरंगाच्या दर्शनाची..अंध वारकऱ्यांची पंढरपूरच्या दिशेने कूच
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
करमणूक
ट्रेडिंग न्यूज






















