एक्स्प्लोर
कृषी विधेयकामुळे शेतकरी काही उद्योगांच्या दावणीला जातील, भाषातज्ज्ञ गणेश देवी यांचा गंभीर आरोप
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांसमोरच्या अडचणी आणखी वाढणार असून त्यामुळं खेड्यांच्या विघटनाला सुरुवात होईल अशी भीती भाषातज्ञ गणेश देवी यांनी व्यक्त केलीय. या विधेयकांमुळे शेतकऱ्यांसाठी खुली बाजारपेठ उपलब्ध होण्याऐवजी ते ठराविक उद्योगसमूहांच्या दावणीला बांधले जातील असा आरोप गणेश देवी यांनी केलाय. केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांच्या विरोधात शेतकर्यांमधे जागृती करण्यासाठी भाषातज्ञ गणेश देवी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज ते पुणे जिल्ह्यातील शेतकर आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मधील व्यापारी आणि आडत्यांशी संवाद साधतायत.
पुणे
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
करमणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















