एक्स्प्लोर
Maharashtra News : धाराशिव ते छत्रपती संभाजीनगर, नामांतराबाबत सरकारनं घेतलेले निर्णय काय?
औरंगाबाद शहरानंतर जिल्ह्याचंही नावं आता बदलण्यात आलाय. यापुढे औरंगाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलंय. राज्य सरकारने काल रात्री याचं नोटिफिकेशन काढलंय. यात उस्मानाबाद जिल्ह्याचही नाव बदलण्यात आलंय. उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव आता धारशिव करण्यात आलंय. नामांतरबाबत मुंबई हायकोर्टात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान आलेल्या आक्षेपांची पडताळणी झालेली नसल्याने तूर्तास औरंगाबादचं नाव औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नाव उस्मानाबाद जिल्हा असंच ठेवायचं सरकारनं ठरवलं होतं. परंतु काल रात्री सरकारने नोटिफिकेशन काढून दोन्ही जिल्ह्याचे नाव बदललं.
छत्रपती संभाजी नगर
Chhatrapati Sambhajinagar Mahayuti : संभाजीनगरात शिवसेननेला हव्यात भाजपेक्षा अधिक जागा, भाजप आणि शिवसेनेची बैठक
Chandrakant Khair : शिंदेंचे २२ आमदार त्यांना सोडून जातील, चंद्रकांत खैरेंचा दावा
Special Report ABP Majha Impact संभाजीनगरमध्ये त्या शाळांवर कारवाईचा बडगा, निधी पळवणाऱ्यांवर कारवाई
Dunk Women Rada : संभाजीनगरमध्ये मद्यधुंद महिलांचा धिंगाणा, भर रस्त्यात ओरडले, चंगल्या बोले.. कुहू!
Ambadas Danve on Nitesh Rane : नारायण राणे असताना नितेश राणेंचे बाप फडणवीस कसे झाले कळलं नाही
आणखी पाहा























