एक्स्प्लोर
Aurangabad TET Case :टीईटी घोटाळा याचिकाकर्ते शिक्षकांना औरंगाबाद खंडपीठाकडून दिलासा : ABP Majha
टीईटी घोटाळ्यात असलेल्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा शासनाचा निर्णय या विरोधात औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका केलेल्या शिक्षकांना दिलासा मिळालाय. 'वेतनवाढ थांबवू शकता, पण वेतन थांबवू नका' असं औरंगाबाद खंडपीठानं म्हटलंय.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















