एक्स्प्लोर
#KanganaRanaut मुंबई पोलिसांवर विश्वास नसेल तर मुंबईत राहायचा प्रश्नच नाही, अनिल परब यांनी कंगनाला सुनावलं!
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांवर टीका केली जात आहे. 26 ऑगस्ट रोजी कंगना रणौत हिने सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आपल्याकडे काही पुरावे असल्याचं ट्वीट केलं होतं. आता या प्रकरणात सीबीआय चौकशी करत आहे. तर तिने ते पुरावे सीबीआयकडे सुपूर्त करावेत , असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हंटलं आहे.
बातम्या
Phaltan SSC Paper Check News : दहावीचे पेपर सहावीच्या मुलींनी तपासले, तक्रार देणाऱ्यालाच आरोपी ठरवलं
Captain Kharat Bhondu Baba : नाशिक- भोंदूबाबाचं धक्कादायक कांड, महिलेशी गैरवर्तन, व्हिडीओ समोर
Dhule LPG : धुळ्यात गॅसचा तुटवडा; मात्र राहुल कुलकर्णीच्या प्रयत्नामुळे बायोमासचा पर्याय उपलब्ध
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
भविष्य
विश्व
महाराष्ट्र

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















