एक्स्प्लोर
#KanganaRanaut मुंबई पोलिसांवर विश्वास नसेल तर मुंबईत राहायचा प्रश्नच नाही, अनिल परब यांनी कंगनाला सुनावलं!
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांवर टीका केली जात आहे. 26 ऑगस्ट रोजी कंगना रणौत हिने सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आपल्याकडे काही पुरावे असल्याचं ट्वीट केलं होतं. आता या प्रकरणात सीबीआय चौकशी करत आहे. तर तिने ते पुरावे सीबीआयकडे सुपूर्त करावेत , असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हंटलं आहे.
महाराष्ट्र
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
आणखी पाहा



















