एक्स्प्लोर
Vedanta, Foxconn गमावल्यानंतर महाराष्ट्र सरकार कोकणातील Refinery देखील गमावणार का?
Vedanta, Foxconn : वेदांता फॉक्सकॉन गमावल्यानंतर महाराष्ट्र सरकार कोकणातली रिफायनरी देखील गमावणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय... आरआरपीसीएल कंपनी राज्य सरकारला अल्टिमेटम देण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय...आरआरपीसीएल कंपनी तीन वर्षापासून रिफायनरी प्रकल्पासाठी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.. मात्र योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचा सूर कंपनीनं आळवायला सुरूवात केलीय. कोकणातील रिफायनरी प्रकल्प राजकीय वादाच्या कचाट्यात सापडलाय.. गुजरातनं फॉक्सकॉनचा घास महाराष्ट्राच्या तोंडातून हिरावून नेल्यानंतर रिफायनरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
पुणे
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
करमणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















