एक्स्प्लोर
Vedanta, Foxconn गमावल्यानंतर महाराष्ट्र सरकार कोकणातील Refinery देखील गमावणार का?
Vedanta, Foxconn : वेदांता फॉक्सकॉन गमावल्यानंतर महाराष्ट्र सरकार कोकणातली रिफायनरी देखील गमावणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय... आरआरपीसीएल कंपनी राज्य सरकारला अल्टिमेटम देण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय...आरआरपीसीएल कंपनी तीन वर्षापासून रिफायनरी प्रकल्पासाठी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.. मात्र योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचा सूर कंपनीनं आळवायला सुरूवात केलीय. कोकणातील रिफायनरी प्रकल्प राजकीय वादाच्या कचाट्यात सापडलाय.. गुजरातनं फॉक्सकॉनचा घास महाराष्ट्राच्या तोंडातून हिरावून नेल्यानंतर रिफायनरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
राजकारण
Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Rohit Pawar MCA Vastav 261 : रेवती सुळे, कुंती रोहित पवार यांच्या समावेशाचा वाद पेटला;न्यायालयाचा चाप
आणखी पाहा






















