एक्स्प्लोर
Advertisement
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 05 फेब्रुवारी 2021 | शुक्रवार | ABP Majha
- मराठा आरक्षणप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी, स्थगिती उठणार की कायम राहणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष
- विधानसभा अध्यक्षपदासाठी पुन्हा चर्चा होणार, नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांचं सूचक वक्तव्य, शिवसेनेच्या भूमिकेकडेही लक्ष
- इंधनदरवाढीविरोधात शिवसेनेचं राज्यभरात आंदोलन, तर वीजबिलामाफीच्या मुद्द्यावरुन भाजप आक्रमक, राज्यातल्या महावितरण कार्यालयात टाळेबंदी आंदोलन करणार
- जर शेतकरी हिंसक झाला तर सर्व जबाबदारी भाजप सरकारची, शेतकरी आंदोलनावरुन राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांची केंद्र सरकारवर टीका
- 'एक ट्रॅक्टर, 15 शेतकरी, 10 दिवस!', आंदोलन दीर्घकाळ चालवण्यासाठी किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांचा नवा फॉर्म्युला
- मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन लवकरच धावण्याची शक्यता, मार्गाचा सर्व्हे सुरू असल्याची माहिती, मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनही प्रस्तावित
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर, विकासकामांचा आढावा घेणार, नामांतराच्या मुद्द्यावरुन मनसेकडून मुख्यमंत्र्यांची गाडी अडवण्याचा इशारा
- आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांच्या अडचणीत वाढ, पदाचा गैरवापर केल्याचा पीएमएलए कोर्टाचा ठपका, कोचर आणि वेणुगोपाल धूत यांना हजर राहण्याचे आदेश
- गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात पोलिसांकडून अवैध धंद्यांवर कारवाई, अनेक ठिकाणी धाडी, काँग्रेस नेते आशिष देशमुखांच्या आरोपांनंतर कारवाईला वेग
- ऑस्ट्रेलियावरील ऐतिहासिक मालिकाविजयानंतर टीम इंडिया इंग्लंडशी दोन हात करण्यास सज्ज, आजपासून चेन्नईत पहिली कसोटी मालिका
महाराष्ट्र
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
रत्नागिरी
राजकारण
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion