एक्स्प्लोर
Advertisement
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
अनवाणी पायानं मुंबईत शेतकऱ्यांना काढलेल्या मोर्चाला दोन महिने पूर्ण झाले आहेत. मात्र अद्यापही किसान मोर्चाच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत.
त्यामुळे पुन्हा एकदा किसान सभा आक्रमक पवित्र्यात आहे.
आणि पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.
नाशिकच्या पेठ तालुक्यातून शेकडो आदिवासी मोर्चात सहभागी झाले होते, मात्र आजही त्यांच्या पदरी निराशा आहे. पायांना फोड येईपर्यंत, उन्हाचे चटके सहन करून कसलीही तमा न बाळगता लाल वादळ मुंबईत धडकल होतं, मात्र त्यांना अश्वासन पलिकडे काही मिळालं नाही.
त्यामुळे पुन्हा एकदा किसान सभा आक्रमक पवित्र्यात आहे.
आणि पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.
नाशिकच्या पेठ तालुक्यातून शेकडो आदिवासी मोर्चात सहभागी झाले होते, मात्र आजही त्यांच्या पदरी निराशा आहे. पायांना फोड येईपर्यंत, उन्हाचे चटके सहन करून कसलीही तमा न बाळगता लाल वादळ मुंबईत धडकल होतं, मात्र त्यांना अश्वासन पलिकडे काही मिळालं नाही.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 03 PM टॉप हेडलाईन्स 03 PM 30 September 2024
Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
Anandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तक
Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
Akshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
शेत-शिवार
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion