एक्स्प्लोर
पुणे : राज्यात आजपासून बारावीची परीक्षा सुरु
राज्यात आजपासून १२ वीच्या बोर्ड परीक्षेला सुरुवात झालीय. तब्बल १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थी यंदा परीक्षेला बसले आहेत. यावेळी साडेदहापर्यंत विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसणं बंधनकारक करण्यात आलं आहे. यंदाच्या परीक्षेत कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची संख्या वाढवण्यात आली आहे. यंदा राज्यात २५२ भरारी पथकं असणार असून, प्रत्येक जिल्ह्यासाठी ७ पथकं देण्यात आली आहेत. प्रश्नपत्रिका आणि उत्तर पत्रिकांची आदलाबदल टाळण्यासाठी सर्वांवर आधीच बारकोडची छपाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्र
Rupali Thombare Pune:Ajit Pawar यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या Mahesh Landgeयांच्यावर ठोंबरे संतापल्या
Sanjay Raut Mumbai: फडणवीसांना आव्हान, 11 लाखांचं बक्षीस; ठाकरें बंधूंच्या सभेआधी संजय राऊत काय काय म्हणाले?
Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक






















