एक्स्प्लोर
मुंबई : मुंबईकरांच्या ताटातील भेसळयुक्त पदार्थ रोखण्याची जबाबदारी कुणाची? हायकोर्टाची विचारणा
मुंबईकरांच्या ताटात भेसळयुक्त अन्नपदार्थ जात नाही ना हे पाहण्याची जबाबदारी मुंबई पालिकेची नाही का... असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं केलाय... विषारी किटकनाशकांमुळे आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांमुळे लोकांचं आरोग्य धोक्यात येतय...नागरिकांची काळजी घेण्याची सर्वस्वी जबाबदारी ही पालिका प्रशासन आणि राज्य सरकारचीच असल्याचं मुंबई हायकोर्टानं सुनावलं आहे. यासाठी नेमक्या काय उपाययोजना केल्या आहेत याचं सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करा असे निर्देश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत.
महाराष्ट्र
Special Report Raj Uddhav Meet : ठाकरे बंधूंची 13 वेळा भेट पण अजूनही यूती का नाही सेट?
Special Report Nilesh Rane Raid : बातमी कॅशची, रिपोर्ट राणेंचा, निलेश राणेंवरुन महायुतीत तेढ
Special Report Tanaji mutkule vs Santosh Bangar:स्टिंग ऑपरेशनचं टशन,2 डिसेंबरनंतर युतीचं काय होणार?
Special Report Raj Uddhav Meet : ठाकरे बंधूंची 13 वेळा भेट पण अजूनही यूती का नाही सेट?
Special Report Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना सगळयात आवडती कोणाची? शिंंदे की फडणवीस?
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
हिंगोली
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
























