एक्स्प्लोर
मुंबई : बुलेट ट्रेनविरोधात मनसे राष्ट्रपतींना 50 हजार पत्र पाठवणार!
बुलेट ट्रेनविरोधात आंदोलनं छेडल्यानंतर मनसेने आता राष्ट्रपतींकडे धाव घेतली आहे. महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी जागा संपादित करण्याचं काम महाराष्ट्रात सुरु झालं आहे. या विरोधात जाऊन मनसेने आंदोलनं केली, मात्र तरीही भूसंपादनाचं काम सुरुच असल्याने मनसेने राष्ट्रपतींना पत्र पाठवायला सुरुवात केली आहे. येत्या काळात तब्बल 50 हजार पत्र पाठवण्यात येणार असल्याचं मनसेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. राज्यात रेल्वेची अवस्था बिकट असताना बुलेट ट्रेनचा घाट कशाला असा मजकूर या पत्रात लिहिण्यात आला आहे.
महाराष्ट्र
Nagarpanchyat Election : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, निकाल 21 डिसेंबरला
Sanjay Raut Is Back : संजय राऊतांचं कमबॅक, विरोधकांना डोकेदुखी Special Report
Ravindra Chavhan Speech : 2 नंबरला किंमत नसते, रवींद्र चव्हाणांचा एकनाथ शिंदेंना टोला
Indoanesia Special Report : सेन्यार चक्रीवादळामुळे इंडोनेशियात अतिवृष्टी, निसर्गाचा प्रकोप
Shirlanka Special Report :श्रीलंकेत चक्रीवादळ, महाराष्ट्रात परिणाम, दितवांचं थैमानामुळे भारताला धडकी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion






















